Thursday, August 28, 2008

राजकारण करणारे राजकीय पोळि भाजून मोकळे होतात आगीने लाही लाही होत ते सामान्य माणसाचं जीवन । रोज अनेक आशा घटना घडत असतात ज्यामुळे असंख्य कुटुम्बे उध्वस्त होतात । पण त्याचं जलातात जल्तात राजकीय लोकांना नसते। या अनेक घटनांमधून एखादीच समाजासमोर इतकी प्रकर्षाने का येते?

No comments: